या उपक्रमात एका पुस्तकावर चर्चा घेण्यात येते, यात लेखक व दोन वक्ते सहभागी असतात . आजवर विविध वाड़मय प्रकारातील एकूण ४८ विविध पुस्तकांवर परिचर्चा घेण्यात आली.